शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

सत्याला स्पर्शणारे साहित्य चिरंतन

By admin | Updated: December 7, 2015 00:00 IST

‘जिवंत माणसाची वेदना मांडण्याचे कसब लेखनाला जिवंतपणा बहाल करते, तसेच मानवी मनाला ज्ञानाचा, सत्याचा स्पर्श करणारे साहित्य चिरंतन असते,’

पिंपरी : ‘जिवंत माणसाची वेदना मांडण्याचे कसब लेखनाला जिवंतपणा बहाल करते, तसेच मानवी मनाला ज्ञानाचा, सत्याचा स्पर्श करणारे साहित्य चिरंतन असते,’ असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.एसकेएफ हॉल (चिंचवड) येथे शनिवारी बी.एम. देशमुखलिखित ‘असा वाहतो पाट’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ, मुंबईचे अध्यक्ष डॉ. प्रा. सोमनाथ रोडे अध्यक्षस्थानी होते. व्याख्याते राजेंद्र घावटे, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी जगताप, साहित्य संवर्धन समिती अध्यक्ष सुरेश कंक, सुरेश देशपांडे, डॉ. हंसराज बाहेती, लक्ष्मण उमराणी, धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे, शिवाजी चाळक, मधू जोशी उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘संस्कृतीतील विकृतीच्या जागा देशमुखांसारख्या संवेदनशील लेखकाला आव्हान देत असतात. मनाच्या तळाचा शोध घेणारी भाषाशैली हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.’’ प्रारंभी देशमुख यांनी मनोगतात सांगितले की, कलात्मक मूल्यांपेक्षा जाणिवेची मूल्ये मला जास्त महत्त्वाची वाटतात. घावटे यांनी साहित्य हे परिवर्तनवादी असायला हवे, असे मत मांडले. डॉ. प्रा. रोडे म्हणाले, ‘‘केवळ घोषणांनी क्रांती होत नाही, तर ती फक्त बलिदानातूनच होते. मनाची अस्वस्थता आणि बेचैनीतून जगण्याचे तत्त्व सापडते.’’ मनोज देशमुख, सविता इंगळे, शैलजा देशमुख, वर्षा बालगोपाल यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप गांधलीकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)