शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

इंद्रायणी होणार जलपर्णीमुक्त

By admin | Updated: May 27, 2017 01:14 IST

इंद्रायणीत जलपर्णी हटविण्यासाठी प्रशासनाकडून फारसे शास्त्रीय प्रयत्नही केले जात नसल्याची स्थिती वारंवार समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : इंद्रायणीत जलपर्णी हटविण्यासाठी प्रशासनाकडून फारसे शास्त्रीय प्रयत्नही केले जात नसल्याची स्थिती वारंवार समोर आली आहे. त्यामुळे ही समस्या मागील काही वर्षांत बिकट झाली होती. पुराच्या काळात जलपर्णी वाहून गेल्यावरच इंद्रायणी नदीला मुक्ती मिळत असल्याचे प्रत्येक वर्षीचे चित्र यंदा मात्र बदलले आहे.इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी एक मशिन गेल्या दोन दिवसांपासून नदीच्या पात्रात उतरविले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीकरांचे पाप इंद्रायणीत अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आतापर्यंत जलपर्णी वाहून जाण्यासाठी इंद्रायणी नदीकाठावरील नागरिक प्रत्येक वर्षी पाऊस आणि पुराच्या प्रतीक्षेची गरज असते. यंदा मात्र पिंपरी-चिचंवड महापालिकेच्या वतीने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी, कुरूळी हद्दीत पुलाच्या परिसरातील इंद्रायणी नदीतील जलपर्णी हटविण्याचे काम पावसाळ््यापूर्वी हाती घेतले आहे.