शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

आयुष्यात जिद्द असणे महत्त्वाचे : विद्यासागर

By admin | Updated: January 23, 2017 02:53 IST

तंत्रज्ञानामुळे आज जग पुढे चालले आहे. शहरी भागाची मक्तेदारी मोडीत काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सर्व क्षेत्रांत मोठे

रावेत : तंत्रज्ञानामुळे आज जग पुढे चालले आहे. शहरी भागाची मक्तेदारी मोडीत काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सर्व क्षेत्रांत मोठे यश मिळवत आहेत. माणसाच्या आयुष्यात जिद्द असणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील सोसायटीचे, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान व डॉ. डी. वाय. पाटील संगणक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम ते बोलत होते. ते म्हणाले, कोणताही विषय आपणास समजला असे तेव्हाच समजावे जेव्हा तो आपण इतरांना समजावून सांगू माणसाच्या आयुष्यात प्रज्ञा, शील, करुणा, स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांची जपणूक होणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान विज्ञान व क्षमता या प्रत्येक पायरीवर आपल्या देशाची तरुणाई विश्वासाने पाऊल टाकत आहे. प्रत्येकाने आयुष्यात माझ्यासाठी नव्हे, तर इतरांसाठी या विचाराने चालल्यास संपूर्ण जग एका कुटुंबासारखे होईल असेही त्यांनी नमूद केले.या वेळी डॉ. रवींद्र जायभाये, प्राचार्य डॉ. मोहन वामन, प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. स्नेहल अग्निहोत्री हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर पाटील, सहायक कुलसचिव ज्ञानेश्वर सावंत, प्रा.राजेश भगत व इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद बोडखे, प्रा. स्वप्ना वाडकर यांनी केले, तर आभार प्रा. मुकेश तिवारी यांनी मानले. (वार्ताहर)