शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

महिनाअखेरीस शाळेला अर्धा दिवस सुटी

By admin | Updated: December 31, 2016 05:30 IST

शिक्षकांना शालेय कामकाजासाठी अधिक वेळ मिळावा, शालेय नियोजनात सुसूत्रीपणा यावा यासाठी महिनाअखेरीस फक्त अर्धा दिवसच शाळा भरणार, असा निर्णय

पिंपरी : शिक्षकांना शालेय कामकाजासाठी अधिक वेळ मिळावा, शालेय नियोजनात सुसूत्रीपणा यावा यासाठी महिनाअखेरीस फक्त अर्धा दिवसच शाळा भरणार, असा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. याची अंमलबजावणी जानेवारी २०१७ पासून दर महिन्याला करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळ सभापती निवृत्ती शिंदे यांनी दिली. शहरातील बहुतांशी खासगी प्राथमिक शाळा या महिन्याच्या शेवटी फक्त अर्धा दिवसच भरतात. तसेच शिक्षक युनियनकडूनही शालेय कामकाजास अतिरिक्त वेळ मिळावा, यासाठी या अर्धा दिवस शाळेसाठी सतत मागणी केली जात होती. या धर्तीवर शिक्षण मंडळाने शहरातील मनपाच्या शाळा महिनाअखेरीस अर्धा दिवसच सुरु ठेवणार असल्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.(प्रतिनिधी)- शहरात मनपाच्या प्राथमिक विभागाच्या १३१ शाळा आहेत. त्यातून सुमारे चाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्वच शाळांत हा निर्णय राबविण्यात येणार आहे. मनपाच्या शाळांना राष्ट्रीय, धार्मिक सणवार व इतर आदी वार्षिक सुट्या मिळतात. सुट्यांच्या या यादीत अर्ध्या सुटीची भर पडणार आहे.