शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

त्रिसदस्य समितीचा आराखडाच मंजूर करा

By admin | Updated: October 15, 2016 05:39 IST

राज्य सरकार नियुक्त त्रिसदस्य समितीने तयार केलेला विकास आराखडाच मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथील शेतकरी व अ‍ॅड. राजशेखर गायकवाड

मुंढवा : राज्य सरकार नियुक्त त्रिसदस्य समितीने तयार केलेला विकास आराखडाच मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथील शेतकरी व अ‍ॅड. राजशेखर गायकवाड यांनी पत्राद्वारे गुरुवारी निवेदन देऊन केली.शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम व त्यांच्या समितीने विकास आराखडा तयार करून सरकारकडे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच तो सादर केला असून, त्यावर अद्याप पालिकेच्या प्रारूप आराखड्यातील सुमारे ३५० आरक्षणे वगळली आहेत. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे, की १९८७च्या विकास आराखड्याची अवघी ३० टक्केच अंमलबजावणी झाली आहे. उपनगरांतील रस्तेही पालिकेला विकासित करता आलेले नाहीत. त्यामुळे त्यामुळे पूर्वीच्या आराखड्याची अगोदर अंमलबजावणी करावी, त्यानंतर नव्या आराखड्याची चर्चा करावी, तसेच त्रिसदस्य समितीचाच आराखडा मंजूर करावा.