शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

कायम कामगार कमी करण्यावर सरकारचा भर

By admin | Updated: December 6, 2015 23:59 IST

‘‘सरकारने कामगार कायद्यात मालकधार्जिण बदल केले आहेत. कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणावर समाविष्ठ करून, कायम कामगारांसाठी स्वेच्छा निवृत्त योजना

पिंपरी : ‘‘सरकारने कामगार कायद्यात मालकधार्जिण बदल केले आहेत. कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणावर समाविष्ठ करून, कायम कामगारांसाठी स्वेच्छा निवृत्त योजना (व्ही.आर.एस.), करार संशोधन योजना(सीआरएस) या योजना आणून कायम कामगारांची संख्या कमी करण्यावर भर देत आहे.’’ असे आरोप कामगार नेते भालचंद्र कानगो यांनी केले. आकुर्डी येथील ग्रीव्हज कॉटन अ‍ॅण्ड अलाईड कंपनीज युनियनच्या सर्वसाधारण सभेत कानगो बोलत होते. लोककल्याणकारी योजनेवरील खर्च कमी करुन परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. याचा परिणाम कामगार वर्गावर होत आहे. कामगारांचे काम बाहेर नेत आहेत. कामगार वर्गाने या निर्णयाच्या विरोधात एकत्र येऊन लढले पाहिजे. अधिक रोजगाराच्या संधीची मागणी केली पाहिजे. कायम स्वरुपी काम, कर्मचारी राज्य विमा(ईएसआयसी) आणि पेन्शनची तरतूद झाली पाहिजे. बोनस आणि ग्रज्युटी वरील मर्यादा वाढवली पाहिजे. किमान वेतन १५००० रुपये केले पाहिजे, अशी मागणीही कानगो यांनी केली. कदम यांनी प्रास्ताविक केले. गोडसे, रोहम यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)