शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
2
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
3
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
4
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
5
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
6
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
7
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
9
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
10
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
11
Astro Tip: सकाळी झोपून उठल्यावर म्हणा 'हा' पॉवरफुल मंत्र; २१ दिवसात मार्गी लागेल काम!
12
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
13
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
14
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
15
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
17
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
18
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
19
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
20
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...

कायम कामगार कमी करण्यावर सरकारचा भर

By admin | Updated: December 6, 2015 23:59 IST

‘‘सरकारने कामगार कायद्यात मालकधार्जिण बदल केले आहेत. कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणावर समाविष्ठ करून, कायम कामगारांसाठी स्वेच्छा निवृत्त योजना

पिंपरी : ‘‘सरकारने कामगार कायद्यात मालकधार्जिण बदल केले आहेत. कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणावर समाविष्ठ करून, कायम कामगारांसाठी स्वेच्छा निवृत्त योजना (व्ही.आर.एस.), करार संशोधन योजना(सीआरएस) या योजना आणून कायम कामगारांची संख्या कमी करण्यावर भर देत आहे.’’ असे आरोप कामगार नेते भालचंद्र कानगो यांनी केले. आकुर्डी येथील ग्रीव्हज कॉटन अ‍ॅण्ड अलाईड कंपनीज युनियनच्या सर्वसाधारण सभेत कानगो बोलत होते. लोककल्याणकारी योजनेवरील खर्च कमी करुन परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. याचा परिणाम कामगार वर्गावर होत आहे. कामगारांचे काम बाहेर नेत आहेत. कामगार वर्गाने या निर्णयाच्या विरोधात एकत्र येऊन लढले पाहिजे. अधिक रोजगाराच्या संधीची मागणी केली पाहिजे. कायम स्वरुपी काम, कर्मचारी राज्य विमा(ईएसआयसी) आणि पेन्शनची तरतूद झाली पाहिजे. बोनस आणि ग्रज्युटी वरील मर्यादा वाढवली पाहिजे. किमान वेतन १५००० रुपये केले पाहिजे, अशी मागणीही कानगो यांनी केली. कदम यांनी प्रास्ताविक केले. गोडसे, रोहम यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)