शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

नीरेत हत्याकांडाविरुद्ध मोर्चा

By admin | Updated: October 29, 2014 22:56 IST

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेचा मोर्चा काढून निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी,

नीरा : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेचा मोर्चा काढून निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी विविध संघटनांनी नीरा पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पुरंदर तालुक्यातील 
आरपीआय, बहुजन हक्क परिषद या संघटनांच्या कार्यकत्र्यांसह ग्रामस्थांनी हत्याकांडाचा नीरा शहरातील 
प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून निषेध केला. 
या वेळी कार्यकत्र्यांनी या हत्याकांडातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन अटक करून तपास करण्यात दिरंगाई करीत असल्याच्या कारणावरून घोषणा देत पोलीस प्रशासनाचा निषेध केला. मोर्चाचे नीरा पोलीस दूरक्षेत्नाच्या आवारामध्ये छोटयाश्या सभेत रूपांतर झाले. या सभेत अनेक कार्यकत्र्यांनी हत्याकांडातील गुन्हेगारांचा त्वरित शोध घेऊन पोलिसांनी आरोपींना अटक करावी, अशी तीव्र भावना व्यक्त केली. प्रमुख कार्यकत्र्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना यासंदर्भात निवेदन दिले. 
विविध संघटनांचे दादा गायकवाड, संजय सोनावणो, गणोश गडदरे, नंदू ढावरे, सचिन मोरे आदींनी या वेळी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, माजी उपसरपंच कुमार मोरे, सुहास वाघमारे, राहुल थोपटे, रवींद्र काकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
(वार्ताहर)