शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

नीरेत हत्याकांडाविरुद्ध मोर्चा

By admin | Updated: October 29, 2014 22:56 IST

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेचा मोर्चा काढून निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी,

नीरा : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेचा मोर्चा काढून निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी विविध संघटनांनी नीरा पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पुरंदर तालुक्यातील 
आरपीआय, बहुजन हक्क परिषद या संघटनांच्या कार्यकत्र्यांसह ग्रामस्थांनी हत्याकांडाचा नीरा शहरातील 
प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून निषेध केला. 
या वेळी कार्यकत्र्यांनी या हत्याकांडातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन अटक करून तपास करण्यात दिरंगाई करीत असल्याच्या कारणावरून घोषणा देत पोलीस प्रशासनाचा निषेध केला. मोर्चाचे नीरा पोलीस दूरक्षेत्नाच्या आवारामध्ये छोटयाश्या सभेत रूपांतर झाले. या सभेत अनेक कार्यकत्र्यांनी हत्याकांडातील गुन्हेगारांचा त्वरित शोध घेऊन पोलिसांनी आरोपींना अटक करावी, अशी तीव्र भावना व्यक्त केली. प्रमुख कार्यकत्र्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना यासंदर्भात निवेदन दिले. 
विविध संघटनांचे दादा गायकवाड, संजय सोनावणो, गणोश गडदरे, नंदू ढावरे, सचिन मोरे आदींनी या वेळी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, माजी उपसरपंच कुमार मोरे, सुहास वाघमारे, राहुल थोपटे, रवींद्र काकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
(वार्ताहर)