शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी ‘त्यांची’ होते कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:49 IST

शहरातील नागरिकांना निरोगी वातावरण मिळावे, त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहवे, यासाठी आरोग्य विभागातील सफाई कामगार, कचरा वेचक कामगार काम करत असतात़

तळवडे : पावसामुळे निगडी-तळवडे मार्गावर रस्ता दुभाजकाच्या कडेला असलेला चिखल व माती साफसफाईची कामे सुरू आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर कोणत्याही सुरक्षा यंत्रणेशिवाय सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.

शहरातील नागरिकांना निरोगी वातावरण मिळावे, त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहवे, यासाठी आरोग्य विभागातील सफाई कामगार, कचरा वेचक कामगार काम करत असतात़ परंतु इतरांना आरोग्यदाई वातावरण लाभावे यासाठी काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. कचरा वेचण्याचे काम करताना, साफसफाईची कामे करताना त्यांना जुजबी सुविधाही दिल्या जात नाहीत़ तरीही केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीचा चंद्र मिळावा म्हणून नाइलाजास्तव हे कामगार जीव धोक्यात घालून काम करत असतात. संबंधित अधिकारी, ठेकेदार मात्र त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेच्या असलेली सुरक्षा साधने पुरविण्याकडे काणाडोळा करत असल्याचे वास्तव आहे.

कचरा वेचक कामगारांना हातमोजे, मास्क, गमबुट, गणवेश आदी साधने दिली पाहिजेत़ रस्त्यावर धोकादायक ठिकाणी काम करणाºया कामगारांना हेल्मेट, वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर काम करणाºया कामगारांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावले पाहिजे़ परंतु तसे होताना दिसत नाही.निगडी-तळवडे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते़ अशा रहदारीच्या रस्त्यावर काम करताना साधे बॅरिकेड्स नसल्यामुळे कामगारांचा अपघात होऊ शकतो. काम करणाºया कामगारांना पुरेशी सुरक्षा साधने का पुरविली जात नाहीत? याकडे कोण लक्ष देणार?- विलास भालेकर, सामाजिक कार्यकर्ता, तळवडे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड