शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

...अखेर जनाई उपसातून पाणी सोडले!

By admin | Updated: April 22, 2015 05:31 IST

जनाई उपसा जलसिंचन योजनेतून सोमवारपासून (दि. २०) परिसरातील गावांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी

सुपे : जनाई उपसा जलसिंचन योजनेतून सोमवारपासून (दि. २०) परिसरातील गावांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती जनाई योजनेचे उपअभियंता आर. एन. सालगुडे यांनी दिली.सुपे (ता. बारामती) तलावातंर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यात येत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची मागील दोन महिन्यांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. तसेच, येथील शेतकऱ्यांनी आगाऊ पाणीपट्टीची रक्कम पाटबंधारे विभागाकडे सुपूर्त केली होती. त्यानुसार या तलावात पाणी सोडण्यात येत आहे. सुपे तलावात पाणीसाठा राहिला नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार होते. येथील शासकीय विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर गेली होती.येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवत होत्या. त्यामुळे येथे दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येत होते. येथील शासकीय विहिरींनाजच्या ओढ्याद्वारे पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. के. चांदगुडे यांनी दिली.सध्या वरवंड तलावात ७० ते ८० क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे त्याच दाबाने पुढे उपसा करण्यात येत आहे. (वार्ताहर)