शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

रिक्षाचालकांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:45 IST

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील रस्ते अपुरे पडत आहेत. तर रस्त्यावरील वाहनांमुळे रस्ता ओलांडणे मुश्कील झाले आहे.

रहाटणी : शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील रस्ते अपुरे पडत आहेत. तर रस्त्यावरील वाहनांमुळे रस्ता ओलांडणे मुश्कील झाले आहे. मात्र, काही वाहनचालक याची पर्वा न करता आपले वाहन चालविताना शहरात दिसून येत आहेत.एखादे संकट आले तर त्यावर चांगल्या प्रकारे उपाय करणे गरजेचे आहे. मात्र स्वत: सह इतरांचाही जीव धोक्यात घालून वाहनचालविणे जीवावर बेतू शकते. पिंपरी येथील नव महाराष्ट्र विद्यालयाच्या समोरील रस्त्यावर एक रिक्षावाला बंद पडलेल्या रिक्षाला पाय लावून रस्त्यावरून चालवित निघाला. या ठिकाणी महापालिकेची शाळा, कॉलेज असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.जोपर्यंत एखादा अपघात होत नाही, तो पर्यंत ठीक असते़ मात्र एखादा अपघात होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असते. नव महाराष्ट्र विद्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या रस्त्यावरून वाहनांना सहजासहजी रस्ता मिळत नाही. त्यात एका बंद पडलेल्या रिक्षाला दुसºया रिक्षावाला पाय लावून ररस्त्याने जात होते. मात्र, यात एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे.