शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

शेतकऱ्यांच्या लुटारूंना हद्दपार करणार

By admin | Updated: March 27, 2017 02:33 IST

शेतकऱ्यांच्या लुटीची व्यवस्था हजारो वर्षांपासून प्रस्थापित आहे. त्यामुळे अशा शोषित व्यवस्थेला टप्प्याटप्प्याने तडा

पिंपळे गुरव : शेतकऱ्यांच्या लुटीची व्यवस्था हजारो वर्षांपासून प्रस्थापित आहे. त्यामुळे अशा शोषित व्यवस्थेला टप्प्याटप्प्याने तडा देऊन बळीचे राज्य निर्माण करावे लागणार आहे. त्याकरिता अशा लुटारू व्यवस्थेला हद्दपार करण्याकरिता आपणा सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे उद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पिंपळे गुरव येथे केले. सुयोग कॉलनीमधील साई सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रकाश बालवडकर, खेड तालुकाप्रमुख जयप्रकाश परदेशी, पुणे जिल्हा बैलगाडा संघटनाध्यक्ष अण्णा भेगडे, साई प्रतिष्ठानाचे विश्वस्त प्रकाश ताटे, अ‍ॅड. योगेश पांडे, प्रा. जे. एल. शिंदे, संजय मराठे, श्यामल जगताप, सुवर्णा रेळेकर, सुधाकर राजे उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, ‘‘शेतीतून बाहेर पडणारी व्यक्ती ही शोषण आणि लूट करणाऱ्या व्यवस्थेचा भाग होऊ पाहत आहे. कारण त्या व्यवस्थेबरोबर राहिलो, तरच माझा प्रश्न सुटणार आहे हे त्याने जाणले आहे. त्यामुळे अशा लुटारू व्यवस्थेच्या विरोधात आपली लढाई आहे. कापसाच्या वेळी तूर किंवा अगदी बाकीचे सर्वच दुर्लक्ष करीत आहेत.’’ (वार्ताहर)