शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

दुष्काळग्रस्तांना मदत करून घडवले माणुसकीचे दर्शन

By admin | Updated: October 15, 2015 00:36 IST

राज्यातील विविध जिल्ह्यांतून येथे शिकण्यासाठी आलेल्या, वाल्हेकरवाडी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे दीड लाख रुपये गोळा केले.

पिंपरी : राज्यातील विविध जिल्ह्यांतून येथे शिकण्यासाठी आलेल्या, वाल्हेकरवाडी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे दीड लाख रुपये गोळा केले. ही रक्कम त्यांनी नाम फाउंडेशनला दिली आहे.वाल्हेकरवाडी परिसरात राहणारे हे विद्यार्थी प्राधिकरणातील एका क्लासच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. दुष्काळाच्या झळा त्यांनी अनुभवल्या असल्याने या शेतकरी बांधवांसाठी काही तरी केले पाहिजे या तळमळीतून सर्वांनी एकत्र येत निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी निगडी-प्राधिकरण परिसरातील विविध महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना दुष्काळाच्या विदारक परिस्थितीची जाणीव करून दिली आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी परिसरातून दुष्काळग्रस्तांसाठी मदतफेरी काढली. सर्वसामान्य लोक, व्यापारी, फेरीवाले, विके्रते, ग्राहक अशा सर्वांच्या मदतीतून एक लाख ३६ हजार रुपये जमा झाले. विद्यार्थ्यांनी ते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’कडे तीन टप्प्यांत जमा केले. यातील अनेक विद्यार्थी कृषी पदवीधर असून, दुष्काळ आणि शेतीसंदर्भात आणखी काही वेगळ्या प्रकारे मदत करता येईल का, या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. (वा. प्र.)