शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

दुष्काळग्रस्तांना मदत करून घडवले माणुसकीचे दर्शन

By admin | Updated: October 15, 2015 00:36 IST

राज्यातील विविध जिल्ह्यांतून येथे शिकण्यासाठी आलेल्या, वाल्हेकरवाडी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे दीड लाख रुपये गोळा केले.

पिंपरी : राज्यातील विविध जिल्ह्यांतून येथे शिकण्यासाठी आलेल्या, वाल्हेकरवाडी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे दीड लाख रुपये गोळा केले. ही रक्कम त्यांनी नाम फाउंडेशनला दिली आहे.वाल्हेकरवाडी परिसरात राहणारे हे विद्यार्थी प्राधिकरणातील एका क्लासच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. दुष्काळाच्या झळा त्यांनी अनुभवल्या असल्याने या शेतकरी बांधवांसाठी काही तरी केले पाहिजे या तळमळीतून सर्वांनी एकत्र येत निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी निगडी-प्राधिकरण परिसरातील विविध महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना दुष्काळाच्या विदारक परिस्थितीची जाणीव करून दिली आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर, वाल्हेकरवाडी परिसरातून दुष्काळग्रस्तांसाठी मदतफेरी काढली. सर्वसामान्य लोक, व्यापारी, फेरीवाले, विके्रते, ग्राहक अशा सर्वांच्या मदतीतून एक लाख ३६ हजार रुपये जमा झाले. विद्यार्थ्यांनी ते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’कडे तीन टप्प्यांत जमा केले. यातील अनेक विद्यार्थी कृषी पदवीधर असून, दुष्काळ आणि शेतीसंदर्भात आणखी काही वेगळ्या प्रकारे मदत करता येईल का, या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. (वा. प्र.)