शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

पवनेतील साठा कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने होणार पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:55 IST

औद्योगिकनगरीची तहान भागविणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी झाला आहे.

पिंपरी : औद्योगिकनगरीची तहान भागविणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे आत्तापासूनच पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. धरणातील साठा आणि शहराची गरज पाहता आतापासूनच टप्प्याटप्प्याने पाणीकपात गरजेची आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.शहराला पाणी पुरविणाºया पवना धरणात ६० टक्के पाणीसाठा असून, तो गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. तो १५ जूनपर्यंतच पुरू शकणार आहे. धरणातून दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे.>१५ जूनपर्यंत पुरेल इतकाच साठाधरणात १० टक्के पाणीसाठा कमी आहे. तो १५ जूनपर्यंत पुरेल एवढाच आहे. चार आॅक्टोबरला कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत महापालिकेला पाणीकपात करण्याचे निर्देश दिले होते. आतापासूनच पाणीकपात करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात जास्त पाणीकपात करुन पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे, असे पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गडवाल यांनी सांगितले.>पवना धरणात पाणीसाठा सीमित आहे. त्यामुळे आतापासूनच टप्प्याटप्प्याने पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होईल. धरणातील साठा आणि एकंदर गरज पाहता आतापासूनच पाणीकपात करावी लागणार आहे अन्यथा भविष्यात जास्त पाणीकपात करावी लागेल. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे. गटनेत्यांची बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल.श्रावण हर्डीकर, आयुक्त