शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पवनेतील साठा कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने होणार पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:55 IST

औद्योगिकनगरीची तहान भागविणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी झाला आहे.

पिंपरी : औद्योगिकनगरीची तहान भागविणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे आत्तापासूनच पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. धरणातील साठा आणि शहराची गरज पाहता आतापासूनच टप्प्याटप्प्याने पाणीकपात गरजेची आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.शहराला पाणी पुरविणाºया पवना धरणात ६० टक्के पाणीसाठा असून, तो गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. तो १५ जूनपर्यंतच पुरू शकणार आहे. धरणातून दिवसाला ४८० ऐवजी ४४० एमएलडीच पाणी उचलावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली आहे.>१५ जूनपर्यंत पुरेल इतकाच साठाधरणात १० टक्के पाणीसाठा कमी आहे. तो १५ जूनपर्यंत पुरेल एवढाच आहे. चार आॅक्टोबरला कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत महापालिकेला पाणीकपात करण्याचे निर्देश दिले होते. आतापासूनच पाणीकपात करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात जास्त पाणीकपात करुन पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे, असे पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गडवाल यांनी सांगितले.>पवना धरणात पाणीसाठा सीमित आहे. त्यामुळे आतापासूनच टप्प्याटप्प्याने पाणीकपात करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होईल. धरणातील साठा आणि एकंदर गरज पाहता आतापासूनच पाणीकपात करावी लागणार आहे अन्यथा भविष्यात जास्त पाणीकपात करावी लागेल. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे. गटनेत्यांची बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल.श्रावण हर्डीकर, आयुक्त