शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

चऱ्होलीत दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: March 22, 2017 03:12 IST

पाणी म्हणजे जीवन असते. मात्र हेच पाणी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या जीवावर उठले तर? अशीच गंभीर

मोशी : पाणी म्हणजे जीवन असते. मात्र हेच पाणी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या जीवावर उठले तर? अशीच गंभीर परिस्थिती चऱ्होली परिसराला अनुभवायला मिळत आहे. चऱ्होली गावठाण परिसरातील बोरेआळी, नवनाथ आळी, कोळीवाडा परिसरात गेल्या २० ते २५ दिवसांपासून दूषित दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पिल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना उलट्या, जुलाब, पोटदुखीसारखे आजार होऊ लागले आहेत. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही ढिम्म प्रशासन तक्रारींचा निपटारा करण्यात अयशस्वी ठरत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.चऱ्होली गावठाणातील भूमिगत जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्या असून त्यामुळे परिसरात शेकडो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्याबाबत कित्येक नागरिकांनी वारंवार महापालिकेत तक्रारीही दाखल केल्या; पण स्मार्ट महापालिका प्रशासनाला अद्याप जलवाहिन्यांची गळती सापडत नसून, नागरिकांच्या आरोग्यावरील टांगती तलवार कायम आहे. कोळीवाडा परिसरातील रहिवासी अनिता वाबळे, अभिषेक वाबळे, सुवर्णा वाबळे, जया वाबळे, स्वप्नील वाबळे, पूजा वाबळे, नंदकुमार आढाव, स्वप्नील आढाव, ओंकार आढाव, रोहिणी आढाव,पद्मा कदम व ललिता आढाव या नागरिकांना दूषित पाण्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. (वार्ताहर)