शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पिंपरी महापालिकेत आयुक्तांना घेराव म्हणजे विरोधकांची स्टंटबाजी, सत्ताधाऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 17:23 IST

घरोघरचा कचरा उचलण्याचे नवीन काम एक जुलैपासून सुरू झाले आहे..

पिंपरी : कचरा संकलनाचे नवीन काम या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाले असून, कचराकोंडी झाल्याने विरोधकांनी आज आयुक्तांची भेट घेऊन घेराव घातल्याचा दावा केला असून, प्रत्यक्षात घेराव घातलाच नसल्याचे उघड झाले आहे.प्रसिद्धीसाठी ही विरोधकांची स्टंटबाजी आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. घरोघरचा कचरा उचलण्याचे नवीन काम एक जुलैपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ठेकेदारांचा प्रयत्न फेल झाल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते. त्यानंतर तीन दिवसांनीही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. याबाबत प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केबीनमध्ये कोंडण्याचा निश्चय विरोधीपक्षातील राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या पदाधिकाºयांनी केला. त्यानंतर सर्वजण सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावर पोहोचले. मनोज लोणकर यांच्याकडे आरोग्य विभाग आहे, म्हणून सर्व विरोधक प्रशासन अधिकाºयांच्या कार्यालयात गेले. मात्र, तिथे गेल्यावर आरोग्याचा कार्यभार डॉ. अनिल रॉय यांच्याकडे आहे, अशी माहिती मिळताच सर्वांनी आयुक्तांच्या कक्षाकडे मोर्चा वळविला. अधिकाºयांना कोंडणार? ही माध्यमांच्या प्रतिनिधींना कळल्यानंतर काहीजण आयुक्तांच्या केबीनमध्ये गेले. त्या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी उपस्थित होते. या आंदोलनात शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, श्याम लांडे, भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष- युवराज दाखले, साहील शेख, सतीश भवाळ, मनोज लांडगे उपस्थित होते. आयुक्तांची चर्चा करीत विरोधकांनी फोटोसेशनही केले. त्यानंतर माध्यमांना आयुक्तांना घेराव अशा बातम्याही पाठविल्या. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा घेराव आयुक्तांना घातला नाही. त्यामुळे अधिकाºयांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न फसला. ह्यह्यसंबधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देऊन दोन दिवसांत शहरातील कचरा समस्या व्यवस्थित संकलन करणार आहे, असे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्याचे विविध पक्षीय गटनेत्यांनी माध्यमांना सांगितले. विरोधकांच्या स्टंटबाजीवर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. प्रसिद्धीसाठी ही विरोधकांची स्टंटबाजी आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.