शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

अस्तिक, नास्तिक यात माणूसपण जपले पाहिजे : श्रीपाल सबनीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:10 IST

माणसाने निर्माण केलेल्या देवाची संकल्पना ही माणसाने स्वत:हून लादून घेतलेली संकल्पना आहे. ओझे म्हणून न स्वीकारता हे मानवतेचे भूषण, संस्कृतीचे भूषण म्हणून देव ही संकल्पन स्वीकारली पाहिजे.

पुणे : माणसाने निर्माण केलेल्या देवाची संकल्पना ही माणसाने स्वत:हून लादून घेतलेली संकल्पना आहे. ओझे म्हणून न स्वीकारता हे मानवतेचे भूषण, संस्कृतीचे भूषण म्हणून देव ही संकल्पन स्वीकारली पाहिजे. अस्तिक, नास्तिक यामध्ये माणूसपण जपले पाहिजे, असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने ‘वेदाआधी,’ ‘देवाआधी,’ माणूस होता या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. राजेंद्र माने, डॉ. अनिल गांधी, चित्रलेखा पुरंदरे आदी उपस्थित होते.सबनीस म्हणाले, की अस्तिक, नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. वैज्ञानिक युगात नास्तिकांची संख्या कमी आणि अस्तिकांची संख्या जास्त आहे. तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सृष्टी कशी चालते, याची अधिकाधिक माहिती मिळाल्यामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही, असे नास्तिक लोक सांगतात. माणसाची प्रकृती हे प्रचंड मोठे कोडे आहे. ज्या वेळेस विज्ञानाची प्रगती नव्हती, अशा कालखंडामध्ये पहिल्या टप्प्यातल्या पूर्वार्धात मानवाच्या वंशांनी त्याच्या पोथीप्रमाणे त्याच्या बुद्धिवादाप्रमाणे शोध लावण्याचा किंवा निसर्गाचे आकलन करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये त्यांना देव ही संकल्पना सापडली. आज देव ही संकल्पना आहे म्हणून माणसाच्या वागण्यात माणुसकी आहे.