शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

अधिसूचनेनुसार कारवाई करता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:20 IST

शासनाने २१ जुलै रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार प्रशासनास कोणत्याही प्रकारची कारवाई करता येत नाही. परंतु, अधिसूचनेमध्ये दिलेल्या अटी व शर्ती नुसार

रावेत : शासनाने २१ जुलै रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार प्रशासनास कोणत्याही प्रकारची कारवाई करता येत नाही. परंतु, अधिसूचनेमध्ये दिलेल्या अटी व शर्ती नुसार १० आॅगस्टपर्यंत नगरविकास खात्याकडे केवळ सूचना लिखित स्वरूपात द्याव्या लागतील. हरकती देता येणार नाहीत कारण कोणत्याही धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येत नाही, असे प्रतिपादन कायदे तज्ज्ञ राजाभाऊ सूर्यवंशी यांनी रविवारी रावेत येथे केले.गुरुद्वारा चौकात घर बचाव संघर्ष समितीने आयोजित केलेल्या सभेत रिंगरोडबाधितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, अधिसूचनेतील अटी व शर्तीनुुसार रस्त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असे शासनाचे म्हणणे आहे. परंतु ते शक्य नाही शासनाने स्वत: समितीने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा विचार करावा व नाममात्र दर आकारून अनधिकृत घरे अधिकृत करावीत. कायद्यानुसार प्राधिकरणाच्या मालकीचा हक्क १ जानेवारी २०१४ ला संपुष्टात आला आहे.’’नगरसेवक नामदेव ढाके म्हणाले, ‘‘आम्ही सर्व नगरसेवक समिती आणि बाधित नागरिकांसमवेत आहोत. या प्रश्नाबाबत लवकरच पालिकेमध्ये विशेष सभा बोलविण्यात येणार आहे.’’या वेळी समितीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि महिला उपस्थित होत्या. घरे वाचविण्यासाठी अनेक दिवसांपासून रिंगरोडबाधितांचा लढा सुरू असून, रविवारीदेखील मेळाव्यास अनेक रहिवाशी उपस्थित होते.