शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

वर्षाला ५०० झाडांवर ‘कुऱ्हाड’

By admin | Updated: July 21, 2015 03:44 IST

शहरात विकासकामे तसेच बांधकामांच्या नावाखाली वर्षाला ५०० झाडांवर महापालिकेच्या मान्यतेने कुऱ्हाड फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली

पुणे : शहरात विकासकामे तसेच बांधकामांच्या नावाखाली वर्षाला ५०० झाडांवर महापालिकेच्या मान्यतेने कुऱ्हाड फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी २०१२ ते ३० जून २०१५ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत ही वृक्षतोड झाली असल्याची माहिती उद्यान विभागाने प्रश्नोत्तरात दिली आहे. विशेष म्हणजे या तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणे अथवा त्यांच्या बदल्यात तिप्पट झाडे लावण्याच्या आदेश असतानाही, केवळ ही झाडे लावल्याचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून ही वृक्षतोड केली जात आहे.महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील रस्ते, तसेच महापालिकेच्या प्रकल्पांच्या इतर कामांसाठी झाडे तोडली जातात. तर शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडूनही नवीन बांधकामांसाठी वृक्षतोडीस परवानगी दिली जाते. महापालिकेकडून गेल्या तीन वर्षांत किती वृक्ष तोडण्यास परवानगी दिली, याबाबत उद्यान विभागास नगरसेवक अ‍ॅड. किशोर शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. त्याबाबत प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत १५ हजार ३९१ वृक्ष काढणे, तसेच फांद्यांच्या तोडण्यासाठी महापालिकेस अर्ज आलेले होते. त्यापैकी १३८०५ वृक्षांच्या फांद्या तोडण्यास परवानगी देण्यात आली असून, १५८९ अर्जदारांना पूर्ण वृक्ष काढण्यास, तसेच पुनर्रोपणकरण्यास परवानगी देण्यात आलेली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ३२९ वृक्षांच्या तोडीची अथवा पुनर्रोपणाची परवानगीही नाकारण्यात आलेली आहे.(प्रतिनिधी)