शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

स्वाइन फ्लूचे महिन्यात १७ बळी

By admin | Updated: October 1, 2015 00:51 IST

वातावरणातील सततच्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा आजार बळावला आहे. स्वाइन फ्लूमुळे सप्टेंबर महिन्यात १७ बळी गेले आहेत.

पिंपरी : वातावरणातील सततच्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा आजार बळावला आहे. स्वाइन फ्लूमुळे सप्टेंबर महिन्यात १७ बळी गेले आहेत. मंगळवारी स्वाइन फ्लूने जीवननगर, ताथवडे येथील एका ४३ वर्षीय इसमाचा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित इसमाला १७ सप्टेंबरला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली. त्यांना १९ तारखेला चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्यांना टॅमी फ्लू सुरू करण्यात आल्या. त्यांची लाळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली. २२ तारखेला आलेल्या अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. २९ तारखेला सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना असफल ठरत आहेत. १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत या आजारामुळे बळी पडलेल्यांची संख्या आता ५५ झाली आहे. ९४७ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांपैकी ५०३ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांपैकी ६ रुग्ण अत्यवस्थ आहेत. या रोगाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. (प्रतिनिधी)