बिबट्याने घेतला सातवा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 16:47 IST
1 / 6बिबट्याला जेरबंद करावे या मागणीसाठी मयत कुणाल अहिरे याच्या नातेवाईकांनी मालेगाव तहसीलदारांना घेराव घातला. यावेळी तहसीलदारांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी नातेवाईकांचे बोलणे करून दिले.2 / 6मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला.3 / 6मयत कुणाल अहिरे ज्या झोपडीत राहत होता, त्या ठिकाणी शोकाकुल अवस्थेत बसलेले नातेवाईक व ग्रामस्थ4 / 6बिबट्याच्या हल्ल्यात कुणाल ठार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली.5 / 6कुणालचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोष केला.6 / 6कुणालच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर भावाने आक्रोश केला.