शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हद्दपारीचा उपयोग काय ? कारवाई केल्यानंतरही गुन्हेगार हद्दीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST

परभणी शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. परभणी जिल्हा हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. ...

परभणी शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. परभणी जिल्हा हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. यातच जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत होणाऱ्या किरकोळ गुन्हेगारीच्या घटनावगळता टोळीकडूनही मोठे गुन्हे केले जातात. अशा टोळीतील गुन्हेगारांना पोलिसांकडून हद्दपार करण्याचा अहवाल तयार केला जातो. यात तीन ते चार किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे करणारे गुन्हेगार असल्यास त्यांना पोलीस ठाण्याची हद्द किंवा जेथे या गुन्हेगारांचा धोका होऊ शकतो तेथून हद्दपार केले जाते. परभणी पोलीस अशा कारवाई दरवर्षी करत असते.

हद्दपारीच्या कारवाया

मागील १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांनी अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचा हद्दपार करण्याचा प्रस्ताव बनविला. त्यात ऑगस्ट अखेरपर्यंत १६ जणांना हद्दपार केले आहे.

हद्दपारीनंतर जिल्ह्यात फिरणाऱ्यांचा तपास गरजेचा

एकदा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केल्यानंतर ठराविक कालावधीसाठी पुन्हा त्या भागात येण्यास बंदी असते. परंतू, काही गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देत पुन्हा त्याच ठिकाणी येऊन लपून बसतात तसेच काहीजण उघडपणेही फिरतात. अशा गुन्हेगारांवर पोलीस कारवाई करून पुन्हा बेड्या ठोकतात; परंतु, जे सापडत नाहीत, अशांचा तपास करणे गरजेचे आहे.

९ आरोपींवर मोक्कान्वये कारवाई

जिल्ह्यातील दोन गुन्हेगार टोळ्यांमधील ९ आरोपींवर मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे तसेच टोळीप्रमुखांसह १६ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

अशांवर होते कारवाई

यात एकाच गुन्हेगाराने ४ ते ५ पेक्षा जास्त गुन्हे करणे, कायद्याचा आदर न करणारे, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, नुकसान करणे व दहशत पसरविणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई केली जाते.