शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

सन्मान, स्वीकार, सामंजस्य त्रिसूत्रीचा वापर करा- आनंद नाडकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:53 IST

पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सन्मान, स्वीकार व सामंजस्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ़आनंद नाडकर्णी यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सन्मान, स्वीकार व सामंजस्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ़आनंद नाडकर्णी यांनी केले़येथील साद मैत्रीची या १९९१ च्या माजी विद्यार्थ्यांच्या गु्रपने नाडकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते़ बाल विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात आयोजित या व्याख्यानास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ डॉ़ नाडकर्णी म्हणाले, सुसंवादासाठी दोन्ही घटकांचे वर्तन सामंजस्यपूर्ण असणे गरजेचे आह़े़ परिवारात एखाद्या मुद्यावर मतभेद असू शकतात़ परंतु, व्यक्तींमध्ये मनभेद असता कामा नये, पाल्यांना सर्व माहिती जाणून घेण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित केले पाहिजे़ मुलांच्या आवडीप्रमाणे कल आणि बुद्धीमत्तेनुसार एखाद्या विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान मिळवून मुलांचे करिअर घडविण्याची मुभा पालकांनी त्यांना द्यावी़ मोबाईलचा वापर शिक्षण आणि ज्ञानरंजनासाठी करण्यावर भर द्यावा़ खूप पैसा कमावणे हे चुकीचे नाही; परंतु, कमावलेल्या पैशाचा सदुपयोग होणे व तो सदुपयोग कसा करायचा? हे कळणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले़ कार्यक्रमास मुख्याध्यापक ए़यू़ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी पालक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न प्रातिनिधीक स्वरुपात भूषण घोडके यांनी मांडल्या़ सम्यक घोडके या विद्यार्थ्याने पाल्यांचे प्रतिनिधीत्व केले़ प्रा़डॉ़ गिरीष कौसडीकर यांनी सूत्रसंचालन केले़ अतुल करमाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला़ अरुण टाक यांनी आभार मानले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी साद मैत्रीची या समूहाच्या सदस्यांनी प्रयत्न केले़

टॅग्स :parabhaniपरभणीMobileमोबाइल