शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:49 IST

अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जिल्ह्यात अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर या नुकसानीचा आढावा घेवून या संदर्भातील ...

अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्ह्यात अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर या नुकसानीचा आढावा घेवून या संदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा प्राथमिक अहवाल आल्यानंतर तो राज्य शासनाकडे सादर केला जाईल, असे मुगळीकर यांनी सांगितले.

शेकडो हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज

जिल्ह्यात रबी हंगामात २ लाख २८ हजार ७९६ हेक्टर जमिनीवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये ९८ हजार ७७३ हेक्टरवर ज्वारी तर ३९ हजार १४ हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.तसेच १ लाख १८ हजार ७१६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या तिन्ही पिकांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हरभरा पिकाला बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या प्राथमिक अहवालानुसार सेलू तालुक्यातील हातनूर, रोहिना आदी परिरसरात जवळपास २५० ते ३०० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या नुकसानीची माहिती मागविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.