शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

साडेपाच हजार विद्यार्थांपैकी दोन हजार विद्यार्थी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले आणि सर्व शाळांना कुलूप लागले. मागील दहा महिन्यापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी पालकांकडे ...

मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले आणि सर्व शाळांना कुलूप लागले. मागील दहा महिन्यापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी पालकांकडे घरीच आहेत. जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक वेळा पर्यन्त झाले. मात्र शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. इयत्ता १० आणि बारावीचे वर्ग २ डिसेंबर पासून सुरू झाले आहेत. या वर्गातील विध्यार्थी शहरी भागातील शाळेत विद्यार्थी संख्या ७५ टक्के पर्यन्त दिसुन आली आहे. आता २१ डिसेंबर पासून जिल्ह्यातील इयत्ता ९ आणि ११ विचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी समाधानकारक दिसून आली नाही. एकूण पटसंख्येच्या ३३ टक्केच विद्यार्थी उपस्थिती होते. अद्यापही पालकांची मानसिकता शाळाबाबत फारशी स्पष्ट दिसून येत नाही. त्यामुळेच साडेपाच हजार विद्यार्थांपैकी केवळ दोन हजार विद्यार्थी उपस्थित होते.

वाघाळा ते मुदगल बस प्रवसाची अडचण झाली दूर

इयत्ता ९ ते १२ पर्यन्त शाळा सुरू झाल्या. मात्र ग्रामीण भागातुन शहरात शाळेसाठी येण्यास बस नसल्याने विद्यार्थीनींना शहरात येता येत नाही. या भागातील काही विद्यार्थिनींनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणाताई वरपूडकर यांच्याकडे थेट तक्रार केली.२१ डिसेंबर रोजी दुपारी वाघाळा ते मुदगल विद्यार्थिनी सोबत प्रेरणताई वरपूडकर यांनी बस प्रवास करत अडचणी जाणून घेतल्या.

सोमवारी वर्गनिहाय उपस्थित विद्यार्थी

नववी - ५८८

दहावी -९२६

अकरावी -१५६

बारावी- २७३