शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

साडेपाच हजार विद्यार्थांपैकी दोन हजार विद्यार्थी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:17 IST

मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले आणि सर्व शाळांना कुलूप लागले. मागील दहा महिन्यापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी पालकांकडे ...

मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले आणि सर्व शाळांना कुलूप लागले. मागील दहा महिन्यापासून शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी पालकांकडे घरीच आहेत. जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक वेळा पर्यन्त झाले. मात्र शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. इयत्ता १० आणि बारावीचे वर्ग २ डिसेंबर पासून सुरू झाले आहेत. या वर्गातील विध्यार्थी शहरी भागातील शाळेत विद्यार्थी संख्या ७५ टक्के पर्यन्त दिसुन आली आहे. आता २१ डिसेंबर पासून जिल्ह्यातील इयत्ता ९ आणि ११ विचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती फारशी समाधानकारक दिसून आली नाही. एकूण पटसंख्येच्या ३३ टक्केच विद्यार्थी उपस्थिती होते. अद्यापही पालकांची मानसिकता शाळाबाबत फारशी स्पष्ट दिसून येत नाही. त्यामुळेच साडेपाच हजार विद्यार्थांपैकी केवळ दोन हजार विद्यार्थी उपस्थित होते.

वाघाळा ते मुदगल बस प्रवसाची अडचण झाली दूर

इयत्ता ९ ते १२ पर्यन्त शाळा सुरू झाल्या. मात्र ग्रामीण भागातुन शहरात शाळेसाठी येण्यास बस नसल्याने विद्यार्थीनींना शहरात येता येत नाही. या भागातील काही विद्यार्थिनींनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणाताई वरपूडकर यांच्याकडे थेट तक्रार केली.२१ डिसेंबर रोजी दुपारी वाघाळा ते मुदगल विद्यार्थिनी सोबत प्रेरणताई वरपूडकर यांनी बस प्रवास करत अडचणी जाणून घेतल्या.

सोमवारी वर्गनिहाय उपस्थित विद्यार्थी

नववी - ५८८

दहावी -९२६

अकरावी -१५६

बारावी- २७३