शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

उत्पादन घटल्याने तूरीचे पारंपारिक खळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तुरीचे पिक उधळून गेले होते. उरलेल्या पिकाचा काढणीचा खर्च ...

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तुरीचे पिक उधळून गेले होते. उरलेल्या पिकाचा काढणीचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी वर्ग पारंपारिक पद्धतीने खळे करून पीक पदरात पाडून घेत आहेत.

पालम तालुक्यातील रबी हंगामात तुरीचे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकावर शेतकऱ्यांचे बहुतांश अर्थिक व्यवहार अवलंबून असतात, पण या वर्षी तुरीच्या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. तूर वाढीच्या काळात सतत अतिवृष्टी झाल्याने जास्त पाणी होऊन पिक जागेवरच वाळून व काही ठिकाणी उधळून गेले होते. त्यामुळे ८० टक्के पिकाचे नुकसान झाले. कसेबसे उरलेले पीक कापणी व काढणीचा खर्च पेलावणे अवघड बनले आहे. त्यामुळे शेतकरी कमी खर्चात पीक काढणीचा पर्याय वापरत आहेत. पारंपारिक पद्धतीने तूर गोळा करून बडविली जात आहे. घरच्या घरी पीक काढले जात असल्याने मजुरांच्या खर्चातून मात्र सुटका होत आहे.