शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

उत्पादन घटल्याने तूरीचे पारंपारिक खळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तुरीचे पिक उधळून गेले होते. उरलेल्या पिकाचा काढणीचा खर्च ...

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तुरीचे पिक उधळून गेले होते. उरलेल्या पिकाचा काढणीचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी वर्ग पारंपारिक पद्धतीने खळे करून पीक पदरात पाडून घेत आहेत.

पालम तालुक्यातील रबी हंगामात तुरीचे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकावर शेतकऱ्यांचे बहुतांश अर्थिक व्यवहार अवलंबून असतात, पण या वर्षी तुरीच्या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. तूर वाढीच्या काळात सतत अतिवृष्टी झाल्याने जास्त पाणी होऊन पिक जागेवरच वाळून व काही ठिकाणी उधळून गेले होते. त्यामुळे ८० टक्के पिकाचे नुकसान झाले. कसेबसे उरलेले पीक कापणी व काढणीचा खर्च पेलावणे अवघड बनले आहे. त्यामुळे शेतकरी कमी खर्चात पीक काढणीचा पर्याय वापरत आहेत. पारंपारिक पद्धतीने तूर गोळा करून बडविली जात आहे. घरच्या घरी पीक काढले जात असल्याने मजुरांच्या खर्चातून मात्र सुटका होत आहे.