शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन घटल्याने तूरीचे पारंपारिक खळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तुरीचे पिक उधळून गेले होते. उरलेल्या पिकाचा काढणीचा खर्च ...

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तुरीचे पिक उधळून गेले होते. उरलेल्या पिकाचा काढणीचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी वर्ग पारंपारिक पद्धतीने खळे करून पीक पदरात पाडून घेत आहेत.

पालम तालुक्यातील रबी हंगामात तुरीचे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकावर शेतकऱ्यांचे बहुतांश अर्थिक व्यवहार अवलंबून असतात, पण या वर्षी तुरीच्या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. तूर वाढीच्या काळात सतत अतिवृष्टी झाल्याने जास्त पाणी होऊन पिक जागेवरच वाळून व काही ठिकाणी उधळून गेले होते. त्यामुळे ८० टक्के पिकाचे नुकसान झाले. कसेबसे उरलेले पीक कापणी व काढणीचा खर्च पेलावणे अवघड बनले आहे. त्यामुळे शेतकरी कमी खर्चात पीक काढणीचा पर्याय वापरत आहेत. पारंपारिक पद्धतीने तूर गोळा करून बडविली जात आहे. घरच्या घरी पीक काढले जात असल्याने मजुरांच्या खर्चातून मात्र सुटका होत आहे.