शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
3
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
4
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
5
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
6
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
7
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
8
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
9
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
10
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
11
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
12
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
13
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
14
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
15
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
16
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
17
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
18
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
20
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

सहा हजार हेक्टरवरील तूर पीक गेले वाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन व कापूस पीक ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हातचे गेले. शेतकऱ्यांची मदार तूर पिकावर होती. मात्र, ...

खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन व कापूस पीक ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हातचे गेले. शेतकऱ्यांची मदार तूर पिकावर होती. मात्र, अचानक बोरी कृषी मंडळातील तूर पीक वाळून जात आहे. त्यामुळे ६ हजार हेक्टरवरील तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकावर केलेला खर्चही वाया गेला आहे. बोरी कृषी मंडळातील कौसडी, बोरी मारवाडी, गोंधळ, नागठाणा, मुडा, कोक, कसर, पिंप्री, निवळी, वरणा आदी गावांतील १५९ शेतकऱ्यांनी तूर पिकांच्या नुकसानीची तक्रार तहसील प्रशासनाकडे केली आहे. निवेदनावर बाबाराव गोरे, सुभाष घोलप, दत्तराव चौधरी, वैजनाथ चौधरी, भीमराव चौधरी, बाबासाहेब गोरे, गोविंद कंठाळे, नारायण कंठाळे, राम लोखंडे, दिगंबर लाखकर, तुकाराम गोरे, गंगाधर शिंपले, लक्ष्मण गोरे यांच्यासह १५९ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.