शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
3
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
4
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
5
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
6
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
7
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
8
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
9
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
10
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
11
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
12
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
13
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
14
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
15
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
16
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
17
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
18
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
19
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
20
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश तापाने तालुका फणफणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST

पावसाचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात जाऊन पाणी दूषित झाले आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा न झालेल्या सखल भागात साचलेल्या ...

पावसाचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात जाऊन पाणी दूषित झाले आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा न झालेल्या सखल भागात साचलेल्या पाण्यातून उग्र वास सुटला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला. जलजन्य दूषित पाण्याने उत्पन्न होणारे आजार वाढले आहेत. शहरात रस्त्यावर पाणी साचल्याने सर्वत्र घाण निर्माण झाली आहे. पावसाळ्यात जलजन्य आजाराची साथ येण्याचा संभाव्य धोका असताना यावर पूर्वनियोजित स्वच्छतेकडे ग्रामपंचायत, नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले. परिणामी, गॅस्ट्रो, काॅलरा, टायफॉइड, काविळीसारखे दूषित जलजन्य आजार वाढले. अस्वच्छतेमुळे डेंग्यू,चिकनगुनिया, कीटकजन्य आजाराचे रूग्ण अधिक प्रमाणात आहेत. एक ते दहा वर्षे वय असणाऱ्या लहान मुलामुलींना ताप, सर्दी, खोकला इत्यादी आजार झाल्याने पालकांची बालरोगतज्ज्ञांकडे गर्दी अधिक आहे. खासगी रूग्णालयातील प्रशासनाकडे नाव नोंद केल्यानंतर दोन ते तीन तास तपासणीसाठी रुग्णालयात ताटकळत थांबण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.