शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तीन महिने जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसह सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तीन महिने जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसह सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली होती. मात्र, जुलै व ऑगस्ट महिन्यांत या अपघात विभागात येणाऱ्या रुग्ण व नातेवाइकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

दारू हेही एक कारण

कोरोनाच्या काळात जिल्ह्यामध्ये सर्व व्यवहारांबरोबर दारूची दुकाने, बार बंद होते. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले होते; परंतु सध्या सर्वत्र अनलॉक झाल्याने महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यावरून दारू पिऊन काही वाहनचालक सुसाट वेगाने गाडी चालवताना दिसून येत आहेत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होण्यास दारू हेही कारण असल्याचे पुढे येत आहे.