शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तीन महिने जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसह सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तीन महिने जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसह सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली होती. मात्र, जुलै व ऑगस्ट महिन्यांत या अपघात विभागात येणाऱ्या रुग्ण व नातेवाइकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

दारू हेही एक कारण

कोरोनाच्या काळात जिल्ह्यामध्ये सर्व व्यवहारांबरोबर दारूची दुकाने, बार बंद होते. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले होते; परंतु सध्या सर्वत्र अनलॉक झाल्याने महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यावरून दारू पिऊन काही वाहनचालक सुसाट वेगाने गाडी चालवताना दिसून येत आहेत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होण्यास दारू हेही कारण असल्याचे पुढे येत आहे.