शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

ताडबोरगाव येथून सव्वा लाखाचे पशुधन चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST

येथील साजिद खान सिकंदर खान यांचा ताडबोरगाव शिवारातील शेतात आखाडा असून नेहमीप्रमाणे ते बुधवारी चार बैल आखाड्यावरील दावणीला ...

येथील साजिद खान सिकंदर खान यांचा ताडबोरगाव शिवारातील शेतात आखाडा असून नेहमीप्रमाणे ते बुधवारी चार बैल आखाड्यावरील दावणीला बांधून घरी आले होते. सकाळी ते शेत आखाड्यावर गेले असता त्यांना दोन बैल सुटल्याचे दिसून आले. तर एक बैल आजूबाजूला शोध घेऊनही आढळून आला नाही. याबाबत त्यांनी त्यांचा ७५ हजार रुपये किमतीचा बैल चोरीला गेल्याची फिर्याद मानवत पोलिसात दिली आहे. ऐन पेरणीच्या दिवसात बैल चोरीला गेल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तर गावातील रत्नाकर राजेभाऊ जोशी यांच्या घराजवळील गोठ्यातून ५० हजार रुपये किमतीच्या दोन गाई चोरीला गेल्या असून याबाबत त्यांनी उशिरापर्यंत फिर्याद दिली नव्हती. आठ दिवसांपूर्वीच परिसरातील यशवाडी शिवारातून एक बैल व एक गाय चोरीला गेल्याची घटना घडली असून त्याचा अद्याप शोध लागला नाही. मागील काही दिवसांपासून परिसरातील पशुधन चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.