शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

इथेनॉल प्रकल्पातून नवीन रोजगार निर्मितीस चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

राजेंद्र नागवडे म्हणाले, अत्यंत कमी कालावधीत कारखान्याने हा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याची प्रति दिन क्षमता २ हजार ५०० ...

राजेंद्र नागवडे म्हणाले, अत्यंत कमी कालावधीत कारखान्याने हा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याची प्रति दिन क्षमता २ हजार ५०० मे टन असताना एका दिवसात ३ हजार ६८५ मे टन विक्रमी गाळप करण्यात आले. शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद, तोडणी व वाहतूक कामगारांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे चालू गळीत हंगामात ४ लाख ५० हजार मे टनापेक्षा अधिक ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी ६ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून त्याची नोंद कारखान्याकडे करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. चालू हंगामात ऊस बिलाचा पहिला हप्ता २ हजार रुपये प्रति टन याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करीत या कारखान्याच्या इतिहासात प्रथमच विक्रमी गाळप केले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा उसाचे गाळप होणार असल्याची ग्वाही नागवडे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे कारखाना परिसरामध्ये ४५ हजार लिटर प्रतिदिन क्षमता असलेल्या इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.