शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

इथेनॉल प्रकल्पातून नवीन रोजगार निर्मितीस चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

राजेंद्र नागवडे म्हणाले, अत्यंत कमी कालावधीत कारखान्याने हा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याची प्रति दिन क्षमता २ हजार ५०० ...

राजेंद्र नागवडे म्हणाले, अत्यंत कमी कालावधीत कारखान्याने हा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याची प्रति दिन क्षमता २ हजार ५०० मे टन असताना एका दिवसात ३ हजार ६८५ मे टन विक्रमी गाळप करण्यात आले. शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद, तोडणी व वाहतूक कामगारांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे चालू गळीत हंगामात ४ लाख ५० हजार मे टनापेक्षा अधिक ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी ६ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून त्याची नोंद कारखान्याकडे करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. चालू हंगामात ऊस बिलाचा पहिला हप्ता २ हजार रुपये प्रति टन याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करीत या कारखान्याच्या इतिहासात प्रथमच विक्रमी गाळप केले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा उसाचे गाळप होणार असल्याची ग्वाही नागवडे यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे कारखाना परिसरामध्ये ४५ हजार लिटर प्रतिदिन क्षमता असलेल्या इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.