शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अत्याचार प्रकरणी आंदोलनाची तयारी

By admin | Updated: May 30, 2014 00:11 IST

परभणी : महाराष्ट्राच्या पूर्वगामित्वाला काळीमा फासणार्‍या घटना दररोज घडत आहेत.

परभणी : महाराष्ट्राच्या पूर्वगामित्वाला काळीमा फासणार्‍या घटना दररोज घडत आहेत. त्यामुळे दलित समूहामध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थेच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक शनिवार बाजार विश्रामगृह प्रांगणात विजय वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीचे संयोजक डी.एन.दाभाडे यांनी अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी एकजुटीची ताकद निर्माण करण्याचे आवाहन केले. तर विजय वाकोडे यांनी बौद्ध दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची मागणी केली. यशवंत मकरंद यांनी संवैधानिक चौकटीत सम्यक आंदोलन उभारण्याची गरज प्रतिपादित केली. यावेळी प्रेमानंद बनसोडे, रवी सोनकांबळे, भीमराव वायवळ, नागेश सोनपसारे, सुधीर साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्याचे यावेळी ठरविले. यावेळी बी.एच.सहजराव, पत्रकार डी.टी.शिंदे, आशाताई मालसमिंदर, राणुवाई वायवळ, द्वारकाबाई गंडले, चंद्रकांत लहाने, अप्पा गाडे, संजीव अढागळे, मंचक खंदारे, बाळासाहेब गायकवाड, बी.एस.लहाने, अरुण गायकवाड, शेषराव नंद, सुभाष साळवे, भाऊराव सावणे, विनोद कनकुटे, सखाराम मस्के आदी उपस्थित होते. मनोहर सावंत यांनी सूत्रसंचालन केले. मंचक खंदारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)