शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

परभणी जिल्ह्यात २५ लाख वृक्षांचे झाले रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:55 IST

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.राज्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने मागील दोन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात दोन वर्षात जवळपास ६ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. काही ठिकाणी वृक्षांचे संगोपन झाले. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी गतवर्षीच्याच वृक्ष रोपणाच्या जागेवरच यावर्षीचे वृक्षारोपण केले आहे.राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत देण्यात आलेले उद्दिष्ट जिल्ह्यातील ४८ विभागांना पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात २५ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेला १ लाख ६५ हजार ४२५ वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९८ हजार १०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.कृषी विभागाला १ लाख ८४ हजार १८५ रोपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत २ लाख २२ हजारांचे वृक्ष लागवड केले आहेत. गृह विभागाला ५ हजार १५ झाडांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार १००, औद्योगिक संस्थांना ३८ हजार २१५ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५ हजार ६०० झाडांचे रोपण करण्यात आले आहे. अन्य ४८ विभागांना ३४ लाख १५ हजार ७६४ वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार