शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

परभणीत पंधरा दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:07 IST

शहरातील पाणी वितरणाची व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्याचे साठे करावे लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील पाणी वितरणाची व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्याचे साठे करावे लागत आहेत.शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ३० वर्षांपूर्वीची जुनी आहे. नवीन योजना अजूनही कार्यान्वित झालेली नाही. परिणामी शहरवासियांना १५ ते १७ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे राहटी बंधाऱ्यात मूबलक पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. या सर्व बाबींमुळे शहरवासियांना पाण्यासाठी १५-१५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मनपाने पाणी वितरणाचे नियोजन करुन आठ दिवसांआड पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.