शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

परभणी:मुख्यालय सोडल्यास निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नयेत, तसेच याकाळात मुख्यालय सोडल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नयेत, तसेच याकाळात मुख्यालय सोडल्यास निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेतील विभागप्रमुखांची आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. शहरातील कार्यारंभ दिलेल्या व सुरु असलेल्या कामांची यादी विभागप्रमुखांनी तत्काळ सादर करावी, असेही ते म्हणाले. शहरातील खाजगी शाळा, महापालिकेच्या जागेत आयुक्तांच्या संमतीशिवाय प्रभाग समित्यांनी सभांना परवानगी देऊ नये. शहरातील होर्डिग्ज, बोर्ड, राजकीय पक्षांचे झेंडे काढून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. महापालिकेतील महापौरांसह इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर लावलेले नामफलक उतरवून घेण्याचे पवार यांनी सूचित केले.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका