शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : धर्म हा माणसाचा आत्मसन्मान- शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:06 IST

धर्म हा माणसाचा आत्मसन्मान आहे, असे सांगून पंचदेवाच्या रुपात धर्म प्रगट होत असतो. जे धर्माने वागतात, त्यांचे जीवन सफल होते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथील शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : धर्म हा माणसाचा आत्मसन्मान आहे, असे सांगून पंचदेवाच्या रुपात धर्म प्रगट होत असतो. जे धर्माने वागतात, त्यांचे जीवन सफल होते, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथील शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात आयोजित धर्मसोहळ्या प्रसंगी रविवारी शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज बोलत होते. ते म्हणाले, धर्म हा सिद्धकोटी आणि साध्यकोटी अशा दोन प्रकारचा असतो. सिद्धकोटी म्हणजे धारण करणे आणि साध्यकोटी म्हणजे साध्य मिळविण्यासाठी तत्व पालन करणे. ईश्वर हा मेकर आणि मॅटर दोन्हीही आहे. कारण तो निर्माण करतो आणि निर्मितही होतो. माणूस मात्र एखादी वस्तू निर्माण करु शकतो. मात्र ती वस्तू सजीव होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी जगद्गुरुंनी पुराण, चरकसंहिता, मत्स्यपुराण, उपनिषदे, अरण्यके, वेद आदींविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांचाही सत्कार करण्यात आला. अ‍ॅड.गणेशराव दुधगावकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ.संध्याताई दुधगावकर, समीर दुधगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सतीश सातोनकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद शास्त्री यांनी आभार मानले.

टॅग्स :parabhaniपरभणी