शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
3
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
4
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
5
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
6
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
7
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
8
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
9
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
10
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
11
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
13
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
14
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
15
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
16
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
17
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
18
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
19
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
20
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर

परभणी :योग्य मशागत केल्यास कीटकांचा प्रादुर्भाव टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:02 IST

जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणीही केली आहे.

संडे स्पेशल मुलाखतलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणीही केली आहे. मशागत करताना योग्य काळजी घेतली तर पिकांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे भविष्यात पिकांवर होणारा किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पेरणीपूर्व मशागत करून घ्यावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी केले आहे.जमिनीची मशागत करताना काय काळजी घ्यावी?मशागतीसाठी संपूर्ण जमीन नांगरून घेणे आवश्यक आहे. ही नांगरलेली जमीन कडक उन्हात तापू द्यावी. जमिनीतील सगळा काडीकचरा वेचून बाहेर काढावा. असे केल्याने जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या किडी नष्ट होतील. चांगल्या पद्धतीने वखरणी करावी आणि त्यानंतरच प्रत्यक्ष पेरणी करणे आवश्यक आहे. या बाबीचे शेतकºयांनी काटेकोर पालन करावे.बोंड अळीचा प्रादुर्भावअसल्यास काय काळजी घ्यावी?परभणी जिल्ह्यात मागील खरीप हंगामात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी झाला होता. अशावेळी ज्या शेतात गुलाबी बोंड आळी आढळली होती, अशा शेतकºयांनी कापसाच्या पºहाट्या रचून ठेवू नयेत. शेताची खोल नांगरणी करावी. त्यातील संपूर्ण काडी कचरा उचलून टाकावा, शेतातील त्याचप्रमाणे धुºयावरील पºहााट्या जाळून नष्ट कराव्यात. कारण थोडाही पाऊस झाला तरी सुप्त अवस्थेत असलेल्या बोंडअळीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी सर्व पºहाट्या काळजीपूर्वक नष्ट करणे गरजेचे आहे. तसे केल्यानंतर शेतीतील उत्पादन वाढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.खरीप हंगामापूर्वी मशागत कशी करावी? मशागत करताना काय काळजी घ्यावी? नेमकी कोणत्या पद्धतीने मशागत करावी आणि शास्त्रशुद्ध मशागत केल्याने काय फायदे होतात? या प्रश्नांवर वनामकृवितील कीटकशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम झंवर यांच्याशी साधलेला संवाद....बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे का?पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यास पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते. त्यामुळे शेतकºयांनी वखरणी करून पेरणी करावी. तूर, मूग, उडीद यासारखे कडधान्य घ्यावयाचे असल्यास त्यापूर्वी रायझोबियम जिवाणू खत अधिक स्फुरद या विरघळविणाºया जिवाणू खताची २५0 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. त्यानंतर सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी