शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
5
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
6
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
7
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
8
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
9
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
10
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
11
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
12
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
13
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
14
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
15
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
16
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
17
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
18
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
19
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
20
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश

परभणी : बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:39 IST

जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने व लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी उत्पन्न व बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने व लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी उत्पन्न व बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.लोकसभा निवडणुकीचा मराठवाड्यातील टप्पा पूर्ण झाला असला तरी मुंबईसह अन्य काही भागातील निवडणुका होणे बाकी आहे. तसेच राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. न्यायालयाने ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधकांनी निवडणुकीची कार्यवाही सुरु केली आहे, अशा बाजार समित्या वगळून अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत, अशा निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश नुकतेच सहकार विभागाने काढले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती