शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रेखांशावरील स्थानामुळेच परभणीत चढतोय पारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:45 IST

मागील काही वर्षांपासून परभणी जिल्हा तापमानामुळे महाराष्ट्रासह देशभरात ओळखला जात आहे. नेमके परभणीतच तापमान का वाढते, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत वेगळे काय आहे आणि तापमानवाढीसाठी कोणते घटक कारणीभूत ठरले, या अनुषंगाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान शास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ.के.के.डाखोरे यांच्याशी साधलेला संवाद...

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमागील काही वर्षांपासून परभणी जिल्हा तापमानामुळे महाराष्ट्रासह देशभरात ओळखला जात आहे. नेमके परभणीतचतापमान का वाढते, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत वेगळे काय आहे आणि तापमानवाढीसाठी कोणते घटक कारणीभूत ठरले, या अनुषंगाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान शास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ.के.के.डाखोरे यांच्याशी साधलेला संवाद...परभणीत तापमान का वाढते?सध्या आपण उत्तर गोलार्धात असून रेखांशावर १९ अंश, १६ मिनिट व ७६ अंश ४७ मिनिट हे जिल्ह्याचे स्थान आहे. रेखांशावरील हे स्थान अगदी वरच्या बाजुला असल्याने सूर्य किरणे प्रखरतेने जाणवतात. तसेच जंगलाचे प्रमाण कमी, संपूर्ण जिल्हा सपाट भूभागावर वसलेला आहे. याशिवाय निर्माण होणारा कार्बनडॉय आॅक्साईड शोषून घेण्यासाठी झाडांची संख्या कमी असल्याने त्याचा सर्व परिणाम तापमान वाढीवर होत आहे.तापमान वाढीस कोणते घटक कारणीभूत आहेत ?हवा, जमीन याबाबीही तापमान वाढीसाठी कारणीभूत आहेत. परभणी जिल्ह्यात काळी जमीन असून काळी जमीन तापमान शोषूण घेते. परिणामी अधिक काळ जमीन तापलेली राहते. या शिवाय या काळात शुष्क वारे वाहतात. या वाऱ्यांमध्ये दवबिंदू नसतात. परिणामी वाºयासोबत तापमान वाढत जाते.तापमान कसे वाढत गेले ?सर्वसाधारणपणे ३० वर्षांच्या तापमानाचा अभ्यास करता एप्रिल महिन्यात ३८.९ ते ४१.३ या दरम्यान सर्वसाधारण तापमान राहिले आहे. त्यास २७ एप्रिल १९९० (४४), १७ एप्रिल १९९१ (४४.६), २९ एप्रिल २००४ (४३.७) आणि १७ एप्रिल २०१७ (४३.१) हा अपवाद आहे. या सर्व तापमानांपेक्षाही अधिक तापमान यावर्षी २७ एप्रिल रोजी ४५ अंश नोंद झाले. त्यामुळे यावर्षी तापमान तर वाढलेच. शिवाय गत ३० वर्षांच्या एप्रिल महिन्यातील तापमानाचा उच्चांक नोंद झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान