शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

परभणी : शासनाच्या निषेधासाठी निर्भय मॉर्निंग वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:02 IST

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सोमवारी शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक काढून निषेध नोंदविण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सोमवारी शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक काढून निषेध नोंदविण्यात आला़२० आॅगस्ट रोजी डॉ़ नरेंंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण होत आहेत़ तर ज्येष्ठ कामगार नेते कॉ़ गोविंद पानसरे, माजी कुलगुरु प्रा़ डॉ़ एम़एम़ कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या़ त्या सर्व घटना षडयंत्र असून, नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्या़ मात्र या प्रकरणांमध्ये तपासी यंत्रणांना अजूनही आरोपींचा शोध लागला नाही़ त्यामुळे तपासी यंत्रणा व शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मॉर्निंग वॉक काढण्यात आला़सकाळी ६ वाजेच्या सुमारास येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली़ या अनोख्या आंदोलना दरम्यान, आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली़राजगोपालाचारी उद्यानात या निर्भय मॉर्निंग वॉकचा समारोप झाला़ यावेळी अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ़ रविंद्र मानवतकर, सचिव प्राचार्य डॉ़ विठ्ठल घुले यांनी मनोगत व्यक्त केले़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी तपासी यंत्रणांनी आरोपींना ताब्यात घेतले; परंतु, या हत्या प्रकरणातील षडयंत्र नेमके कोणाचे? त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे़ देशातील तपासणी यंत्रणांना ५-५ वर्षांपर्यंत आरोपींचा शोध लागत नसेल तर हे यंत्रणांचे अपयश असल्याचेही यावेळी मानवतकर, प्राचार्य घुले यांनी नमूद केले़ यावेळी कॉ किर्तीकुमार बुरांडे, प्राचार्य डॉ़ शिवाजीराव दळणर, कॉ़ राजन क्षीरसागर, डॉ़ परमेश्वर साळवे, अ‍ॅड़ लक्ष्मण काळे, नितीन सावंत यांचीही भाषणे झाली़मुंजाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले़ यावेळी डॉ़ सुनील जाधव, महाजन, रंगनाथ चोपडे, रहीम भाई, लक्ष्मण जोगदंड यांच्यासह नवरचना प्रतिष्ठानचे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते़बोरीत येथे अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलनबोरी- डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्ये संदर्भातील तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारच्या विरोधात जिंतूर तालुक्यातील बोरी येथे अंनिसच्या वतीने सोमवारी ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत. माजी कुलगुरू प्रा.डॉ.एम.एम.कुलगुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या दिवसाढवळ्या होऊनही या सरकारला अद्याप आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे तपास कामात दिरंगाई करणाºया सरकारच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बोरी शाखेच्या वतीने २० आॅगस्ट रोजी बसस्थानक ते पोलीस ठाण्यापर्यंत ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. या आंदोलनात डॉ. सुरेश खापरे, शिवलिंग भिसे, गजानन चौधरी, श्यामराव जाधव, नेमिनाथ जैन, रामप्रसाद शिंपले, विलास देशमुख, अभिजित चौधरी, गंगाधर कदम आदींचा सहभाग होता.

टॅग्स :parabhaniपरभणीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरे