शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

परभणी : बुद्धधम्माचे आचरण केल्यास जगाचे कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:51 IST

संपूर्ण जगाने बुद्धधम्माचे आचरण केले तर अशांतता, वाईट गोष्टींचा नाश होईल आणि जगाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महास्थवीर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : संपूर्ण जगाने बुद्धधम्माचे आचरण केले तर अशांतता, वाईट गोष्टींचा नाश होईल आणि जगाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महास्थवीर यांनी केले.बोरी येथील दीक्षाभूमी मैदानावर २५ डिसेंबर रोजी १३ वी बौद्ध धम्म परिषद पार पडली. सकाळी १० वाजता पू.भदंत प्रज्ञाशिल महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दुपारच्या सत्रास आ.विजय भांबळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, जि.प. सदस्य रामराव उबाळे, पं.स.चे गटनेते सुभाष घोलप, सखाराम शिंपले, प्रसाद बुधवंत, विजयकुमार चौधरी, माजी सरपंच यशवंतराव चौधरी, शशिकांत चौधरी, ज्योती बगाटे, परमेश्वर साळवे आदींची उपस्थिती होती.पू.भदंत कश्यप थेरो, पू.भदंत पूर्णबोधी, पू.भदंत धम्मदीप, भदंत मुदितानंद, पू.भदंत धम्ममित्र, पू.भदंत संघरत्न, पू.भदंत प्रज्ञाबोधी, पू.भदंत प्रज्ञापाल, पू.भदंत बोधीशील, भदंत धम्मपाल आदींनी धम्मदेसना दिली. बबनराव रसाळ यांनी प्रास्ताविक केले.ज्ञानदेव कनकुटे यांनी सूत्रसंचालन केले. धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी अनिल खिल्लारे, उद्धव जावळे, गणेशराव ढेंबरे, प्रकाश घुगे, सुभाष खंदारे, अशोक केशवे, सुलोचनाबाई मोरे, भारत झोडपे आदींनी पुढाकार घेतला.कार्यक्रमास मराठवाड्यातून हजारो उपासक, उपासिका उपस्थित होत्या. कार्यक्रमात धम्म उपासकांच्या वतीने आ.विजय भांबळे यांच्या हस्ते सिद्धार्थ हत्तींअंबिरे, प्रा.डॉ.संजय जाधव, संजय लहाने, रामराव उबाळे यांचा सत्कार करण्यात आला.सुविधा देण्यासाठी प्रयत्न करु -भांबळे४बोरी येथील दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आ.विजय भांबळे यांनी यावेळी सांगितले. मराठवाडा दीक्षाभूमीवर उपासकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.चिंतनातून धम्म आचरणाची प्रेरणा : हत्तीअंबिरे४महान बौद्धधम्म चक्राला गतीमान करण्यासाठी विनयसंपन्न भंतेजी व धम्म उपासकांची जबाबदारी मोठी आहे. धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्मचिंतन होत असते. या चिंतनातूनच धम्म आचरण करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले.

टॅग्स :parabhaniपरभणी