शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

परभणी :पीकविमा तक्रार निवारणार्थ तालुकास्तरावर समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:18 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़परभणी जिल्ह्यासह राज्यभरात पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत़ या तक्रारींचे निरसन करण्यासाठी थेट तालुकास्तरावरच समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव तर गटविकास अधिकारी, संबंधित मंडळ कृषी अधिकारी, शेतकºयांचे २ प्रतिनिधी, अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे २ प्रतिनिधी समितीचे सदस्य राहणार आहेत़कर्जमाफीसाठीही समितीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत येणाºया शेतकºयांच्या तक्रार निवारणासाठीही तालुकास्तरावर सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे़ सहकार अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असून, जिल्हा बँक, अग्रणी बँक व लेखापरीक्षक यांचे प्रत्येकी १ प्रतिनिधी समितीचे सदस्य आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा