शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

परभणी :पीकविमा तक्रार निवारणार्थ तालुकास्तरावर समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:18 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़परभणी जिल्ह्यासह राज्यभरात पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत़ या तक्रारींचे निरसन करण्यासाठी थेट तालुकास्तरावरच समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव तर गटविकास अधिकारी, संबंधित मंडळ कृषी अधिकारी, शेतकºयांचे २ प्रतिनिधी, अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे २ प्रतिनिधी समितीचे सदस्य राहणार आहेत़कर्जमाफीसाठीही समितीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत येणाºया शेतकºयांच्या तक्रार निवारणासाठीही तालुकास्तरावर सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे़ सहकार अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असून, जिल्हा बँक, अग्रणी बँक व लेखापरीक्षक यांचे प्रत्येकी १ प्रतिनिधी समितीचे सदस्य आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा