शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

परभणी :पीकविमा तक्रार निवारणार्थ तालुकास्तरावर समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:18 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़परभणी जिल्ह्यासह राज्यभरात पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत़ या तक्रारींचे निरसन करण्यासाठी थेट तालुकास्तरावरच समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ त्यानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी सदस्य सचिव तर गटविकास अधिकारी, संबंधित मंडळ कृषी अधिकारी, शेतकºयांचे २ प्रतिनिधी, अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकाचे २ प्रतिनिधी समितीचे सदस्य राहणार आहेत़कर्जमाफीसाठीही समितीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत येणाºया शेतकºयांच्या तक्रार निवारणासाठीही तालुकास्तरावर सहाय्यक निबंधकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे़ सहकार अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असून, जिल्हा बँक, अग्रणी बँक व लेखापरीक्षक यांचे प्रत्येकी १ प्रतिनिधी समितीचे सदस्य आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा