शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:50 IST

जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नावर १९ रोजी काढला जाणारा मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारच्या दबावातून पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवत आहे. मात्र या नोटिसांना न घाबरता शेतकरी व शिवसैनिकांनी स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नावर १९ रोजी काढला जाणारा मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारच्या दबावातून पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवत आहे. मात्र या नोटिसांना न घाबरता शेतकरी व शिवसैनिकांनी स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले आहे.पोलीस प्रशासनाने शिवसैनिकांना पाठविलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने 'लोकमत'शी बोलताना खा. जाधव म्हणाले की, जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून शेतकºयांची अडवणूक केली जात आहे. नऊ वर्षात पहिल्यांदाच धरणात मूबलक पाणीसाठा असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने खरीपापाठोपाठ रब्बी हंगाम देखील हातचा जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. महावितरणने साडेचार हजार कृषी पंपाचे नवीन वीज कनेक्शन दिलेले नाही. महावितरणच्या अडवणुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून शेतकºयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे.मात्र सरकारच्या दबावापोटी पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवून भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळे आपण सदैव शेतकºयांच्या पाठिशी उभे असून कोणीही घाबरु नये, मी स्वत: सर्वांच्या पुढे असेल, तेव्हा शेतकºयांनी नोटिसांना न घाबरता स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले आहे.