शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

वाचन संस्कृती जोपासण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

परभणी : महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाला बांधणारा सेतू म्हणजे महाचिंतनी आहे. आपण वाचन संस्कृतीपासून दूर जात असून, ग्रंथ ...

परभणी : महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाला बांधणारा सेतू म्हणजे महाचिंतनी आहे. आपण वाचन संस्कृतीपासून दूर जात असून, ग्रंथ हे बुद्धीला खाद्य देणारे असतात. केवळ आस्तिकच नव्हे, तर नास्तिकालाही वाचनाची आवश्यकता आहे. तेव्हा वाचनाला मर्यादा न ठेवता वाचन संस्कृती जोपासावी, असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे बा.भो. शास्त्री यांनी केले. येथील खानापूर परिसरातील श्रीकृष्ण दत्त मंदिरात आयोजित पुस्तक प्रकाशन प्रसंगी शास्त्री बोलत होते. परभणी येथे २०१९ मध्ये झालेल्या महाचिंतनीमधील सर्व विचारवंतांचे विचार शब्दबद्ध करून चिंतनीतले चिंतन या ग्रंथाची निर्मिती डॉ.गणेश मारेवाड यांनी केली आहे. या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी बा.भो. शास्त्री बोलत होते. यावेळी कवी प्रा.इंद्रजीत भालेराव, वैद्यराज बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.इंद्रजीत भालेराव म्हणाले, डॉ.गणेश मारेवाड यांनी परिश्रमाने पुस्तकाचे संपादन केले आहे. निष्ठेने आणि प्रेमाने केलेली पुस्तकाची मांडणी यातून सिद्ध झालेला हा ग्रंथ देखणा झाला आहे. महाचिंतनीतील चिंतन या पुस्तकातील विचार वाचकांसाठी प्रेरणादायक ठरतील, असे भालेराव म्हणाले. बाभुळगावकर बाबा यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सखाराम कदम यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ बाबा कोठी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी राजू शिंदे, मुकुंद शिंदे, साहेबराव जाधव, प्रा.सुधाकर फाजगे, नारायण शिंदे आदींनी प्रयत्न केले.