शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

परभणी जिल्ह्यात बिल न देताच महावितरणची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:16 IST

जिल्ह्यात एकाही कृषिपंपाचे रिडिंग घेण्यात आलेले नाही. अंदाजित अव्वाच्या सव्वा बिले देऊन ९६ हजार ८०८ कृषिपंप धारकांकडे १३८६ कोटी ...

जिल्ह्यात एकाही कृषिपंपाचे रिडिंग घेण्यात आलेले नाही. अंदाजित अव्वाच्या सव्वा बिले देऊन ९६ हजार ८०८ कृषिपंप धारकांकडे १३८६ कोटी रुपयांची थकबाकी दाखविण्यात आली आहे. त्याची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

मागील दहा वर्षांपासून महावितरणकडून कृषिपंपाचे कोटेशन घेतले. तेव्हापासून आतापर्यंत महावितरण कंपनीच्या वतीने कधी मीटर रिडिंग घेण्यात आले नाही. मात्र, वर्षाला एकदा मार्च एंडिंगच्या नावाखाली वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून बिलाची रक्कम कळते.

- अनंत बनसोडे, शेतकरी, पिंपळगाव

कृषिपंपाचे कोटेशन घेतले तेव्हापासून आतापर्यंत महावितरण कंपनीच्या वतीने एकदाही विद्युत बिल देण्यात आलेले नाही. मात्र, अव्वाच्या सव्वा बिल नावावर जमा होत आहे. आता या बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून तगादा लावला जात आहे.

- सिद्धू कदम, शेतकरी, आर्वी

महावितरण कंपनीकडून दर महिन्याला विद्युत बिल मिळाले तर हे बिल भरण्यासाठी आम्हाला सोयीचे राहील. मात्र, वर्षभर महावितरणचा कर्मचारी आमच्याकडे फिरकत नाही. वर्षानंतर अंदाजित बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित केला जातो.

- नरसिंग ढेंबरे, शेतकरी, कुंभारी