शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

कुपटा येथील ४६८ गावरान कोंबड्यांना दयामरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील घटनेनंतर कुपटा येथील ५०० कोंबड्या दगावल्या. त्यानंतर या मृत कोंबड्यांचा नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे ...

परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील घटनेनंतर कुपटा येथील ५०० कोंबड्या दगावल्या. त्यानंतर या मृत कोंबड्यांचा नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे अहवाल पाठविण्यात आले होते. भोपाळ येथील अहवाल पॉझिटिव आल्यानंतर येथील ५०० कोंबड्या बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पशुवैद्यकीय प्रशासनाने १६ जानेवारी रोजी गावात दाखल होऊन गाव परिसरातील १ किमी अंतरावरील पाळीव पक्षी नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुपटा येथील २२ पशुपालकांच्या ४६८ कोंबड्यांना पकडून त्यांना दयामरण देण्यात आले. यावेळी डॉ. पी.डी.कुलकर्णी, डॉ. भालेराव, डॉ. सय्यद मशीन, डॉ. शिरीष गळाकाटू, आरती शिंदे, सी. एस. बेंद्रे, गोविंद बहिरट, तन्वीर शेख, प्रकाश वाठोरे, डॉ. दीपक साळवे, तलाठी प्रवीण माटे, ग्रामसेवक नरेश अंभोरे, सरपंच अंकुश सोळंके, गोपिनाथ सोळंके, राजू सोळंके आदींची उपस्थिती होती.

जिल्हास्तरीय समितीने प्रती पक्ष्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून ९० रुपये देण्याचे ठरविले आहे. हे पैसे पशुपालकांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. त्यामुळे पशुपालकांनी कोंबड्या मारण्यासाठी स्वतः पुढे येऊन सहकार्य करावे.

उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी सेलू.