शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

निर्बंधाच्या वेळेनंतरही बाजार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:12 IST

जिल्ह्यातील किराणा, भाजीपाला विक्रीसाठी शुक्रवारी आदेश काढण्यात आले. यामध्ये शनिवारपासून चार दिवस सकाळी ७ ते ११ दुकाने उघडण्यास परवानगी ...

जिल्ह्यातील किराणा, भाजीपाला विक्रीसाठी शुक्रवारी आदेश काढण्यात आले. यामध्ये शनिवारपासून चार दिवस सकाळी ७ ते ११ दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार, शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस सकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. रविवारी सकाळी ११ वाजता बाजारपेठ बंद होणे अपेक्षित असताना दुपारी एकपर्यंत काही दुकाने सुरूच असल्याचे केलेल्या पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे, सकाळी ११ नंतर दुकाने बंद करण्यासाठी कोणतेही पथक गावामध्ये फिरकले नाही.

सर्वच दुकाने होती उघडी

प्रशासनाचे आदेश केवळ किराणा, भाजीपाला यांना विक्री करण्यास काढले होते. मात्र, यासह अन्य साहित्य विक्रीच्या दुकानांना आदेश नसताना ही दुकाने कशी सुरू होती. याकडे मात्र, दुर्लक्ष झाले.

दुकान परिसरात गर्दी

किराणा दुकानांना ११ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी होती. यानंतरही बाजारातील अनेक दुकानांच्या परिसरात तेथे काम करणारे कर्मचारी, हमाल व काही ग्राहकांची पिशव्या घेऊन खरेदीसाठी गर्दी दिसून आली. यामुळे बाजारातील निर्बंध केवळ नावालाच होते, असे दिसून आले.