शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेती नुकसानाचे तातडीने पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

मानवत : तालुक्यात ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

मानवत : तालुक्यात ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने बुधवार, ८ सप्टेंबर रोजी तहसीलदार डी. डी. फुफाटे यांच्याकडे करण्यात आली.

हातातोंडाशी पीक आलेले असताना पावसाने ७ सप्टेंबर रोजी धुमाकूळ घातल्याने तालुक्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून, हे नुकसान न भरून येणारे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने ८ सप्टेंबर रोजी केली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोविंद घाडगे, अनुरथ काळे, माधव शिंदे, राजेभाऊ होगे, कृष्णा शिंदे, सुरज काकडे, अमीर अन्सारी, गोपाळ पिंपळे, रामेश्वर पिंपळे, रामप्रसाद काळे, माधव भिसे, माऊली चांगले, माऊली शिंदे, आकाश गोंडगे, बाबा शेख, मुंकीद शिंदे, नितीन शिंदे यांच्या सह्या आहेत.