शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019 : परभणीत युती- आघाडीमध्ये रंगणार लढत; मात्र वंचित बहुजन आघाडीच्या मतांवर ठरणार विजयाचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 19:36 IST

चार जणांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून चार जणांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. खरी लढत शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार खा.बंडू जाधव, राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यामध्ये होणार आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी २७ उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६ उमेदवारांचे ७ अर्ज छाननीत नामंजूर झाले. त्यानंतर चार उमेदवारांनी २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेतली. त्यामुळे आता १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. अपक्ष उमेदवारांना दुपारीनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. निवडणूक रिंगणात १७ उमेदवार असले तरी खरी लढत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर व शिवसेनेचे संजय जाधव यांच्यात होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान हे नवखे असल्याने ते किती मते घेतात, यावरही या निवडणुकीच्या निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची २६ मार्च रोजी परभणीत जाहीर सभा झाली. याच दिवशी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता; परंतु, ते उपस्थित राहू शकले नाहीत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणparbhani-pcपरभणी