शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

१६ शेतकऱ्यांना ‘जीवनज्योत’ची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:19 IST

परभणी कृषी विज्ञान केंद्र व उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाच्या वतीने जिल्ह्यात ५३ गावांमध्ये उत्तम कापूस निर्मिती प्रकल्प राबविला जात ...

परभणी कृषी विज्ञान केंद्र व उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाच्या वतीने जिल्ह्यात ५३ गावांमध्ये उत्तम कापूस निर्मिती प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत २५ ऑगस्टला जीवन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रविराज देशमुख यांच्या हस्ते कोरोना काळात मृत झालेल्या ३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपये तसेच १३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांचा धनादेश व २ हजार ५०० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू अशी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत भोसले, कॉटन कनेक्ट प्रकल्पाचे संचालक हेमंतकुमार ठाकरे यांची उपस्थिती होती. दरम्यान उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी प्रकल्प व्यवस्थापक जयदीप शेटे, श्रीधर पवार, शरद ठमके, सोमेश्वर सूर्यवंशी, कामाजी भिसे, मनीषा गिरी, आदी प्रयत्न करत आहेत.